अखेर केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या विरुद्ध अट्रासिटीचा कलम-४ नुसार,व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम २०२३-चा कलम
दि:-०५-०१-२०२५ अखेर केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या विरुद्ध अट्रासिटीचा कलम-४ नुसार,व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम २०२३-चा कलम ६१(२)१९९,२९८,३१६ (५),३१८(४),३३५,३३६ (३),३४०(१),३४०(२),३ (५)कलमानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी वरोरा मा.कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या मा.न्यायालयात-०७ दिवसानंतर दिनांक दि:-०३-०१-२०२५-रोजी फौजदारी खटला रजिस्टर झाला फौजदारी पीटिशन नंबर १०/२०२५-असुन सुनावणी दि:-१६-०१-२०२५-ला आहे भारतातील ही पहिलीच केस आहे,एखाद्या केंद्रीय गृहमंत्री असलेल्या व्यक्ती वर फौजदारी खटला दाखल करन्याची केंद्रात व भारतात, महाराष्ट्रात प्रचंड खळ-बळ एक लक्षात घ्या कायद्यापुढे सर्व समान आहेत,आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही फिर्यादी संघर्षी आयु विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक वरोरा चंद्रपूर यांनीच दाखल केली फौजदारी पीटिशन भारत सरकार चे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा म्हणाले की तक्रार दिल्यानंतर तिन दिवसांत पोलिस प्रशासन यांनी अँक्शन घ्यावी भारत सरकारचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की तक्रार दिल्यानंतर पोलिस प्रशासन यांनी कारवाई केली नाही तर समंधित ठानेदार यांचावर ही अँक्शन घ्यावी फिर्यादी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांनी प्रथम पोलिस प्रशासन, जिल्हा दंडाधिकारी चंद्रपूर यांना गंभीर रिपोर्ट दिली-०७-दिवस होऊनही अँक्शन घेतली नाही अखेर मा.कोर्टात न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या न्यायालयात फौजदारी पीटिशन-दि:-२६-१२-२०२४ ला अमीत शहा सह अजिंक्य तांबडे PI कु.नयोमी दशरथ साठम SDPO मुमक्का सुदर्शन पोलिस अधीक्षक चंद्रपूर SP, व जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी सी चंद्रपूर यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे यांचा विरुद्ध फौजदारी खटला दाखल केला, ०७.दिवस न्यायमूर्ती यांनी अभ्यास केला व दि:-०३-०१-२०२५-रोजी केस रजिस्टर झाली व दि:-१६-०१-२०२५-रोजी सुनावणी आहे जर विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींवर FIR दाखल झाले,केंद्रीय वित्त मंत्री यांच्या वर FIR रजीष्टर झाले,अनेक मुख्यमंत्री यांच्या वर FIR दाखल झाले जेल मध्ये गेले,तर केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या वर FIR रजीष्टर पोलिस प्रशासन यांनी का केले नाही असा सवाल न्यायालयात याचिका कर्ता विनोदकुमार खोब्रागडे यांनी उपस्थित केला आहे?? कायद्यापुढे सर्व समान आहेत चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्रात भारतात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रचंड खळबळ सविस्तर असे आहे की दि:-१८-१२-२०२४-आहे रोजी संसद भवन येथे भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी कायदेपंडित ज्ञानाचे प्रतीक संविधान निर्माते ज्यांच्या संविधानावर या देशाचा कारभार चालतो असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल एकेरी शब्द,आंबेडकर आंबेडकर हे फॅशन आहे असे हातवारे करून, वारं-वार अपशब्द बोलत होते,इतका वेळ देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता असे बेताल वक्तव्य संविधानीक पदावर बसुन बोलत होते व त्यांचा पक्षाचे खासदार हसत होते हे सर्व दृष्य लाईव इलेक्ट्रॉनिक मीडिया दाखवत होते माझ्या सह संपूर्ण देश हे बघत होते,व मन विचलित करीत होते, करोडो करोडो समाज बांधवांचा भावना दुखावल्या आहेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे "फॅशन" नाही तर "मिशन" आहे भारतात एकशे चाळीस करोड जनसंख्या असलेल्या देशात सर्व अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चा निषेध निवेदन देऊन लोक चुपचाप बसले मात्र मी प्रथम पोलिस प्रशासन,महसूल प्रशासन यांना गंभीर तक्रार केली सात दिवस वाट बघितलो व नंतर कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या मा.न्यायालयात अमीत शहा यांच्या वर अट्रासिटीचा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी फौजदारी पीटिशन वरोरा न्यायालयात दाखल केली आहे दि:-०३-०१-२०२५-रोजी रजिस्टर झाली असून खटला क्र-१०/२०२५ असुन सुनावणी दिनांक दि:-१६-०१-२०२५-ला आहे जनहितार्थ जारी समाजहितासाठी देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे व कायद्याच्या चौकटीत राहूनच न्याय व हक्क मिळवून घ्यावे फेक न्युज पासून सावधान राहावे आपला अनुयायी संघर्षी आयु विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा पटवारी तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा-RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर ९८५०३८२४२६ ८३२९४२३२६१

1. अखेर केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या विरुद्ध अट्रासिटीचा कलम-४ नुसार,व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम २०२३-चा कलम ६१(२)१९९,२९८,३१६ (५),३१८(४),३३५,३३६ (३),३४०(१),३४०(२),३ (५)कलमानुसार गुन्हा Just करण्यासाठी वरोरा मा.कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या मा.न्यायालयात-०७ दिवसानंतर दिनांक दि:-०३-०१-२०२५-रोजी फौजदारी खटला रजिस्टर झाला फौजदारी पीटिशन नंबर १०/२०२५-असुन सुनावणी दि:-१६-०१-२०२५-ला आहे
What's Your Reaction?






